कोकणशाही

कोकणशाही

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार

मुंबई, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या दि.६एप्रिल २०२५ रोजी सावंतवाडी (सिंधुदुर्ग -कोकण)येथील भोसले नॉलेज सिटी येथे होत असलेल्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते होणार आहे.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांची…

सिंधु संजीवन संस्था संचालित तेजस्वी महिला ढोल ताशा पथक प्रथम वर्धापन दिन सोहळा…

सिंधु संजीवन संस्था संचालित तेजस्वी महिला ढोल ताशा पथक, देवगड चा प्रथम वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला. महिलांमध्ये एकोप्याची भावना निर्माण व्हावी, यासाठी वर्धापन दिनाच्या निमित्ताने हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच, शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पथकाच्या विशेष…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज नगर फलकाचे अनावरण !

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरातील शिवाजी नगर या वाडीला कुडाळ नगरपंचायतीमधील महायुतीच्या नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामांतर केले नामांतर केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नगर या फलकाचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले.शहरातील…

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीवर ट्वीट करत राहुल गांधींनी केली मोठी चूक

मुंबई : आज जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले असून सर्व राजकीय नेते यांसह अभिनेते देखील ट्वीट करुन शिवजयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. शिवजयंतीनिमित्त राज्यभरात शिवमय वातावरण निर्माण झाले आहे. अशातच…

आता सुट्ट्या पैशांची मिटणार चिंता ; एसटी महामंडळ…

शासनाची सर्व कार्यालये हळूहळू कॅशलेस होत असताना महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी महामंडळातही ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आता एसटीमधील प्रत्येक वाहकाकडे त्यांच्या जवळील मशीनमध्ये क्यूआर कोडची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सुट्या पैशांची चिंता आणि त्यावरून होणारे वाद…

तर कांदळवन येणार धोक्यात…

अनेक जलचर प्राणी, खेकडे, मासे, झिंगा या जीवांचे आश्रयस्थान असणारे रेवदंडा परिसरातील कांदळवन आता अलिबाग–मुरुड तालुक्यांना जोडणाऱ्या साळाव पुलाच्या कामामुळे कांदळवन धोक्यात आले आहे. प्रस्तावित रेवस-रेड्डी प्रकल्पासाठी उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या कामासाठी कांदळवनाचे सुमारे अडीच हेक्टर क्षेत्र नेस्तनाबूत होणार असून, त्यामुळे…

मुंबई-गोवा महामार्गालगत अग्नितांडव

नांदगाव प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गालगत कणकवली तालुक्यातील नांदगाव- मोरयेवाडी येथील मनोहर आत्माराम श्रीम. पूजा देवेंद्र बिडये यांच्या सामाईक बंद घराला सोमवारी रात्री 8.30 वा. च्या सुमारास अचानक आग लागली. आगीत पूर्ण घर तसेच लागूनच असलेले दुकान जळून बेचिराख झाले.दरम्यान, घरात असलेल्या…

कमाल आर. खान याने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याने राज्यात तीव्र संतापाची लाट…

स्वयंघोषित वादग्रस्त चित्रपट समीक्षक कमाल आर. खान ऊर्फ केआरके याने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक्स (ट्विटर) अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याने राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. केआरकेने ही पोस्ट विकिपीडियाचा आधार घेत लिहिली होती. त्यामुळे संभाजी महाराजांबद्दलचा आक्षेपार्ह मजकूर ताबडतोब हटविण्यासाठी…

‘गुलदार’मुळे विजयदुर्ग बंदर बहरणार

विजयदुर्ग / देवगड : इतिहासाची साक्ष देणारी ‘आयएनएस गुलदार’ ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे. भारतीय नौदलाची ‘आयएनएस गुलदार’ ही केवळ युद्धनौका नसून सागरी संरक्षण, सामरिक सामर्थ्य आणि मानवतावादी सेवांचे एक प्रेरणादायी प्रतीक आहे. यामुळे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या आहे.विजयदुर्ग…