सातत्याने विचित्रे वक्तव्य करणाऱ्या खा. संजय राऊत यांचा निलेश राणे यांनी घेतला समचार…

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठका यशस्वी झाल्या. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यात दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री यशस्वी होतील आणि त्यातून जिल्ह्यांचा विकास होईल, असा विश्वास कुडाळ मालवणचे आ. नीलेश राणे यांनी व्यक्त केला. तर…








