कोकणात पर्यावरणाचा -हास होईल, असे प्रकल्प आपण होऊ देणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार

कोकणचा सिंधुदुर्गपासून रत्नागिरी, रायगडपर्यंत उद्योगासह पर्यटनाच्या माध्यमातून विकास झाला पाहिजे. सेमी कंडक्टर व हत्यारे बनवणारे पर्यावरणपूरक प्रकल्प येऊ घातले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखून विकास झाला पाहिजे. कोकणात पर्यावरणाचा -हास होईल, असे प्रकल्प आपण होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री…





