‘छावा’ चित्रपटाला घेऊन आ.किरण सामंत यांची मुख्यमंत्र्यांकडे नेमकी काय मागणी? येथे वाचा सविस्तर…

रत्नागिरी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. शंभूराजेंच्या बलिदानाची महती विद्यार्थ्यांना कळावी यासाठी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलतीमध्ये दाखवण्यात यावा, अशी मागणी राजापूर-लांजाचे आमदार किरण ऊर्फ भैया सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनापत्राद्वारे केली आहे.गुरुवारी…








