⚡ 📢 विजेचा वाढता धोका; पालघरकरांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

पालघरः पालघर जिल्ह्यात गेल्या ११ वर्षांत वीज कोसळून तब्बल २७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाढत्या विजेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने ‘वीजेला समजून घेताना’ या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.जिल्हाधिकारी डॉ.…








