Category बातम्या

पाणीपुरवठा चार दिवस बंद ; पाणी विकत घेण्याची वेळ ; नागरिकांमधून तीव्र संताप

जामसंडे येथील पाईपलाईन वारंवार फुटण्याच्या घटना घडत असून चार ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने देवगड-जामसंडे शहरांचा पाणीपुरवठा गेले चार दिवस बंद आहे. यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.दहिबांव पंप हाऊस येथिल स्टार्टरची कॉईल जळणे, जलवाहिनी…

विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या…

कणकवली – जळकेवाडी येथील ऋषीकेश विजय मालपेकर (३०) या तरुणाने गुरुवारी दुपारी २.३० वा च्या सुमारास विष प्राशन केल्यानंतर आपल्या मित्राला दवाखान्यात नेण्यास सांगितले. त्यानंतर मित्राने त्याला कणकवलीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी ८ वा. च्या…

जाळलेला तो मृतदेह सावंतवाडी- किनळेतील बेपत्ता महिलेचाच….

सावंतवाडी, चार दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव येथे संशयित आरोपी वितोरिन फर्नांडिस व त्याने गुन्ह्यात जळालेल्या स्थितीत आढळलेल्या वापरलेली कारमहिलेच्या मृतदेहाची ओळख पटली असून तो मृतदेह सावंतवाडी कोणत्या कारणास्तव आणि कसा केला, हे अद्यापही तालुक्यातील किनळे वरचीवाडी गुलदस्त्यातच आहे. सुचिता सोपटे…

राज्यसरकार च्या ५०० सेवा मिळणार आता थेट व्हाट्सअँप वर ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारच्या तब्बल ५०० सेवा आता व्हॉटस्अॅपवरही मिळणार आहेत. ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावरील या सेवा व्हॉटस्अॅपवर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण करार शुक्रवारी करण्यात आला. या नव्या सुविधेमुळे महाराष्ट्रात ‘व्हॉटस्अॅप गव्हर्नन्स’ चा नवा अध्याय सुरू होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

उमेद अंतर्गत महिला प्रभाग संघांना देण्यात येणाऱ्या हाऊस बोटीचे उद्घाटन !

रत्नागिरी :  जिल्हा परिषद आणि सिंधुरत्न समृद्ध योजननेतून २४ पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी उमेद अंतर्गत महिला प्रभाग संघांना देण्यात येणाऱ्या हाऊस बोटीचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राई बंदरात आज झाले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधून कर्ज घेतल्यास ३५ टक्के…

दोन बसच्यामध्ये तरुण मोटार सायकलसह अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू…

अलिबाग :  अलिबाग एसटी स्थानकाच्या बाहेर राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका दुचाकीस्वाराला आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी घटनास्थळी जोरदार राडा घातला. मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग…

सख्खा भाऊ पक्का वैरी; भावा कडूनच बांबू च्या दांड्याने मारहाण…

कणकवली : सख्ख्या भावाला बांबूच्या दांड्याने मारहाण केल्याबद्दल रिचर्ड इत्रु फर्नांडिस (वय ३०, रा. सांगवे, घोसाळवाडी) याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात बी एन एस ११८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जॉन्सन इत्रु फर्नांडिस याने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी रिचर्ड व फिर्यादी हे…

तुम्ही पण कॉफी प्रेमी आहेत का, तर हि धक्कादायक बातमी तुमच्या साठी…

मुंबई : १५ वर्षात देशभरात १,००० हून अधिक कॅफे उघडून भारतातील इतर शहरांमध्येही वेगाने विस्तारले कॅफे कॉफी डे आता आर्थिक संकटात सापडल आहे. व्ही.जी. सिद्धार्थ यांनी १९९६ मध्ये ‘कॅफे कॉफी डे’ या नावाची कंपनी सुरु केली. सुरुवातीला कर्नाटकातील बंगळुरू येथे…

जिल्हा नियोजनसाठी ३०० कोटींच्या निधीला मंजुरी : ना.नितेश राणे

देवगड प्रतिनिधी १ एप्रिल २०२५ पासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजनच्या ३०० कोटींच्या वार्षिक आराखड्याला मान्यता मिळाली असून हा निधी डिसेंबर २०२५ पर्यंत खर्च करून आणखी १०० कोटी रूपये प्राप्त करू. पुढील नियोजन आराखडा ४०० कोटी रूपये करण्याचा…