Category बातम्या

“मान्सूनची प्रतीक्षा वाढली! १० जूनपर्यंत पावसाची शक्यता कमी”

मुंबई : सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे, आणि १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपार नंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.…

मालवणातील ट्रॅव्हल्स व्यावसायिकाच्या मृत्यूने खळबळ

मालवण : तालुक्यातील सर्जेकोट येथील रहिवाशी असलेले प्रतिथयश ट्रॅव्हल्स व्यावसायिक रुपेश विष्णू कुरले (वय ३९) यांनी वायरी भूतनाथ येथे एका भाख्याच्या खोलीत बेडशीटच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. रुपेश कुर्ले यांनी गरिबीतून वर येत स्वतःच्या कष्टाने ट्रॅव्हल्स व्यवसायात…

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत दिनेश वारंग यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

घावनळे ग्रामपंचायत सदस्य तसेच शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री. दिनेश वारंग यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास आमदार निलेश राणेंनी उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या, यावेळी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा…

“विशाल परब यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर प्रतिमापूजन; जयंती कार्यक्रम संपन्न”

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्याहस्ते अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमापुजन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी भाजपा युवानेते विशालजी परब, विकास परब, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, सावंतवाडी…

“महावितरणला भाजपचा अल्टिमेटम; वीज खंडित झाली तर तीव्र आंदोलन!”

सावंतवाडी : पावसाळा तोंडावर आलेला असतानाही महावितरणकडून शहरात सुरू असलेल्या विजेच्या संथ कामांमुळे सावंतवाडीकर हैराण झाले आहेत. दिवसातून तब्बल १० ते १२ वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचा संयम सुटला आहे. या पार्श्वभूमीवर आज सत्ताधारी नगरसेवकांनी माजी नगराध्यक्ष बबन…

“काजू उद्योगाला नवी झेप; सिंधुदुर्गात भव्य सुविधा केंद्राची मनीष दळवी यांनी केली घोषणा”

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र शासनाच्या वतीने काजू फळ पीक विकास योजना प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात झाली असून, या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पाच जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक मध्यवर्ती पायाभूत काजू सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य काजू परिषदेचे तज्ञ संचालक मनीष दळवी यांनी या…

“अवघ्या ६ महिन्यांच्या बाळाचा मृत्यूशी सामना; डॉक्टरांनी दिलं नवजीवन”

चिपळूण : महाड तालुक्यातील गोटे बुद्रुक येथील अवघ्या ६ महिन्यांच्या बाळाचे सर्पदंशानंतर बी.के.एल. वालावलकर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्या तत्पर उपचारांमुळे प्राण वाचले असून बाळाला पूर्णपणे स्थिर अवस्थेत घरी सोडण्यात आले आहे.सम्रान सागर गोलांबडे (वय ६ महिने), रा. गोटे…

पेट्रोल टंचाईचा फटका! सिंधुदुर्गात मागणी ५० टक्क्यांनी वाढली

सिंधुदुर्ग : एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यामधील युद्धामुळे कच्च्या तेलाची थांबलेली आयात आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले पेट्रोल काटकसरीचे आवाहन या पार्श्वभूमीवर अनेक पेट्रोलपंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक पेट्रोल पंप आजही अधूनमधून ‘पेट्रोल संपले आहे’ असा फलक…

मासेमारी बंदी काळात आर्थिक मदतीची तयारी; पालकमंत्री नितेश राणेंनी मत्स्य विभागाच्या बैठकीत दिले महत्त्वाचे निर्णय

मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत विविध महत्त्वाच्या विषयांवरील कार्यवाहीबाबत मंत्रालयात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी बैठक घेऊन आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने क्रियाशील मच्छीमार सभासदांना मासेमारी बंदी कालावधीत उदरनिर्वाहासाठी इतर राज्यांच्या धर्तीवर आर्थिक मदत उपलब्ध करून देणे, राज्याच्या जलधी क्षेत्रातील…

कोकण किनारपट्टीवर सुरक्षा कवच; मंत्री नितेश राणेंच्या कडक सूचना

सागरी किनारपट्टी सुरक्षेच्या अनुषंगाने आज मंत्रालयातील दालनात बैठक घेऊन मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी सविस्तर आढावा घेतला. सागरी किनारपट्टीवरील संभाव्य धोके रोखण्यासाठी सागरी सुरक्षा अधिक सक्षम व सतर्क असणे अत्यंत आवश्यक आहे. मुंबई किनारपट्टीप्रमाणेच रत्नागिरी व…