
काळाचा घाला ; पत्नीचा आक्रोश अर्ध्यावर संसार मोडून तो निघून गेला….
रत्नागिरी: गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या मोठ्या घटना समोर येत आहेत. अशातच रत्नागिरी तालुक्यातील नाखरे-खांबडवाडी येथे काल (बुधवारी ता. 26) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताच्या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. चंद्रवदन…






