
सिंधुदुर्गच्या पाणीप्रश्नांवर पालकमंत्री नितेश राणेंचा थेट हस्तक्षेप; मंत्रालयातून कडक निर्देश
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जल जीवन मिशनची कामे, प्रलंबित योजना आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयातील आपल्या दालनात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेऊन प्रशासनाला स्पष्ट आणि कडक निर्देश दिले. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला शाश्वत व सुरक्षित पाणीपुरवठा मिळावा, यासाठी…







