
ग्रापंचायतींनी नावीन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात; मंत्री नितेश राणे
कणकवली : ग्रामीण भागाची विकास प्रक्रिया गतीमान होण्यासाठी ग्रामपंचायतींनी नवनवीन संकल्पना तयार कराव्यात. लोरे नं. 1 ग्रामपंचायतने जसा शासन आणि लोकसहभागातून उपक्रम यशस्वी केला, तसाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रयत्न करावा. नावीन्यपूर्ण संकल्पना ग्रामपंचायत स्तरावर राबवाव्यात. सिंधुदुर्ग हा विकासाचा मॉडेल…








