
रत्नागिरीत पाण्याचा हाहाकार; ४३ हजार नागरिक टंचाईच्या विळख्यात
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. नद्या, विहिरी, तलाव आणि लहान धरणांतील पाणीसाठे झपाट्याने कमी होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २५ मे…







