वादळी वारे आणि तापमान वाढीमुळे आंबा, काजू पिकाला फटका…

जिल्ह्यात गेले दोन-तीन दिवस जोरदार वादळी वारे वाहत असून, सरासरी तापमानातही कमालीची वाढ झाली आहे. याचा फटका आंबा, काजू पिकाला बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे कोवळे काजू बी, आंबा गळून पडल्यामुळे झाडांखाली काजू बी व आंब्यांचा खच पडल्याचे पाहायला मिळत आहे.…







