कोकणशाही

कोकणशाही

देवगड समुद्रकिनारी दुर्दैवी घटना; चैतन्यचा मृतदेह अखेर सापडला

देवगड तालुक्यातील तारामुंबरी-बागवाडी समुद्रात पोहताना बेपत्ता झालेल्या चैतन्य राजाराम गुरव या युवकाचा मृतदेह तब्बल २४ तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर आज सायंकाळी मिठमुंबरी बौद्धवाडी येथील कांदळवन क्षेत्रात आढळून आला.या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण देवगड परिसरात आणि त्याच्या मित्रपरिवारात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.मुंबईतील…

संसदरत्न २०२६’साठी महाराष्ट्राच्या खासदारांची दमदार निवड; आमदार निलेश राणेंकडून अभिनंदन!

मुंबई : संसदरत्न २०२६’ पुरस्कारासाठी शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार मा. डॉ. श्रीकांतजी शिंदे, खासदार मा. नरेशजी म्हस्के तसेच भाजपा खासदार मा. डॉ. हेमंतजी सवरा, खासदार मा. मेधाताई कुलकर्णी आणि खासदार मा. स्मिताताई वाघ यांची झालेली निवड अभिमानास्पद आहे.आमदार निलेश राणेंनी…

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या १५० वर्षांचा गौरवशाली प्रवास; प्रसन्ना देसाई यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी नगरपरिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच वेंगुर्लावासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. वेंगुर्ला नगरपरिषद ही कोकणातील ऐतिहासिक आणि लोकाभिमुख संस्था असून शहराच्या विकासात तिचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा,…

कोकिसरे रेल्वे फाटकावरील समस्या कायम; भुयारी पुलाची प्रतीक्षा लांबली

वैभववाडी : गेली तीन वर्षे सुरू असलेले कोकिसरे येथील रेल्वे भुयारी पुलाचे काम आणि दोन्ही बाजूंच्या जोडरस्त्यांचे काम अद्यापही संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालक, प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भुयारी पुलाचे मुख्य बांधकाम पूर्णत्वास आले असले…

“गोवंश संरक्षणासाठी सिंधुदुर्गात कडक पावले; पालकमंत्री नितेश राणेंची उच्चस्तरीय बैठक”

महाराष्ट्र शासनाने गोवंशाची अवैध वाहतूक, गोहत्या तसेच बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थाbअबाधित राखण्याबाबत मंत्रालयातील दालनात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र…

वालोपेत भरधाव टँकरचा कहर; ४ वर्षीय चिमुकली ठार, महामार्गावर संतप्तांचा रास्ता रोको

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (२४ मे) रात्री झालेल्या भीषण अपघातात चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडल्याने दोन्ही बाजूंना…

घाटीवडे-बांबर्डे मार्गावर चिखलाचे साम्राज्य; नागरिकांचा संताप अनावर

दोडामार्ग : तिलारी-वीजघर राज्यमार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सध्या सुरू असले, तरी हे काम नियमानुसार आणि दर्जेदार होत आहे का? असा गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पावसाळा तोंडावर आला तरी ठेकेदाराने रस्ता खोदून ठेवला आहे. परिणामी वळवाच्या एका सरीनेच या राज्य…

“इन्सुलीत ‘ओंकार’ हत्तीचा धुमाकूळ; हल्ल्यात म्हैस ठार, वासरू गंभीर जखमी!”

बांदा : इन्सुली आणि वाफोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या ‘ओंकार’ हत्तीने आता पाळीव प्राण्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. इन्सुली-कुडव टेंब येथील एका बागेत बांधून ठेवलेल्या म्हशीवर हत्तीने जीवघेणा हल्ला करत तिला ठार केले, तर तिच्या वासराला गंभीर…

देवगडात पहिल्याच पावसात रस्ते चिखलमय, गटारे तुंबली; नागरिक त्रस्त ; मान्सूनपूर्व पावसाची एंट्री धडाक्यात

देवगड तालुक्यात रविवारी पहाटे साडेतीन वाजल्यानंतर विजांचा कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या पहिल्याचपावसाने देवगड व जामसंडे शहरातील अपूर्ण, दुर्लक्षित आणि निकृष्ट दर्जाच्या विकासकामांचा फज्जा उडविला. काही भागात गटारांची साफसफाई न झाल्याने अनेक भागांत पाणी साचले. तर मोठ्या प्रमाणावर गाळ रस्त्यावर…

हरित जहाज पुनर्वापरासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक; पालकमंत्री नितेश राणेंचे निर्देश

जहाज पुर्नावापरा संदर्भात श्री राम हरित जहाज पुनर्वापर उद्योग (युनिट-२) एलएलपी या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत मंत्रालयात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी बैठक आयोजित केलीराज्यातील वापरात नसलेल्या बोटी आणि जहाजांच्या पुनर्वापरासाठी सक्षम यंत्रणा उभारणे ही काळाची गरज आहे.…