रत्नागिरीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुटका

रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथील आंबा बागेतील विहिरीत एक बिबट्या पडल्याची घटना सकाळी घडली. स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे हा बिबट्या सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे सकाळी सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास मजगाव गावचे पोलीस पाटील अशोक केळकर यांनी आंबा बागेतील…







