कोकणशाही

कोकणशाही

श्री देवी माऊली पंचायतन प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात विशाल परब दाम्पत्याची उपस्थिती

आडाळी येथील श्री देवी माऊली पंचायतन देवतांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून भाजपचे युवा नेते मा. विशालजी परब यांनी आपली पत्नी सौ. वेदिकाताई परब यांच्यासह मंदिरात सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी देवाचे दर्शन घेऊन कोकणच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.आडाळी येथे सध्या…

पेट्रोल, डिझेल, गॅस वापरात काटकसर करा : पंतप्रधानांचा महत्त्वाचा संदेश

पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १०) देशवासीयांना पेट्रोलियम उत्पादनांचा वापर अत्यंत संयमाने करण्याचे आवाहन केले. तेलंगणामध्ये सुमारे ९,४०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी इंधन बचतीवर भर दिला. भारत मोठ्या प्रमाणावर इंधन आयात…

रत्नागिरी जिल्ह्यात निसर्गाचा रौद्रावतार; मुसळधार पावसाने धास्ती

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व वळवाच्या पावसाने आणि वादळी वाऱ्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी रत्नागिरी शहरासह चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर आदी भागांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून…

कलंबिस्त-वेर्ले मार्गावर अपघाताचा गोंधळ, वाहतूक विस्कळीत

सावंतवाडी : कलंबिस्त-वेर्ले मार्गावर शनिवारी दुपारी २ वा. च्या सुमारास टाटा पंच कार आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले. त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीचे कर्मचारी अमित लिंगवत, त्यांच्या पत्नी…

निसर्गाचा तांडव कायम: सिंधुदुर्गात तिसऱ्या दिवशीही वादळी पाऊस

कणकवली : सिंधुदुर्गात गुरुवारपासून सातत्याने वळवाचा पाऊस पडत आहे. शनिवारी तिसऱ्या दिवशीही पावसासोबतच वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे घरे तसेच विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाले. काही ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वैभववाडी, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी…

गोठोसला वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घरांचे मोठे नुकसान

कुडाळ तालुक्यात आज झालेल्या वातावरणातील बदलाचा मोठा फटका गोठोस गावाला बसला आहे. सोसाट्याचा वाऱ्यामुळे येथील ग्रामस्थ राजाराम धोंडू खरात यांच्या घरावरील व समोरील मंडपाचे सर्व पत्रे उडून गेले असून, या दुर्घटनेत त्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची मोठी घोषणा; कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

कणकवली शहर स्वच्छ, सुंदर आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी कणकवली नगरपंचायतीतर्फे व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या आठ दिवसांत शहरात विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली. यासाठी स्वतंत्र ॲक्शन प्लॅन तयार…

खारेपाटण गाव अंधारात बुडाले; रात्रभर वीजपुरवठा खंडित

कणकवली : तालुक्यात वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे खारेपाटण गावातील वीज व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून गाव काल सायंकाळी चार वाजल्यापासून रात्रभर अंधारात आहे. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे तब्बल 7 ते 8 विद्युत पोल निकामी झाल्याची माहिती समोर आली आहे. वीजपुरवठा खंडित…

आमदार निलेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली पाणीटंचाईवर महत्त्वपूर्ण बैठक

कुडाळ तालुक्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आज पंचायत समिती, कुडाळ येथे महत्त्वपूर्ण वार्षिक आढावा सभा पार पडली. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत तालुक्यातील विविध गावांतील पाणीपुरवठा स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना…

‘हिंदू एकतेसाठी संघटित व्हा’; विराट हिंदू संमेलनात पालकमंत्री नितेश राणेंचे आवाहन

एखतपूर-मुंजवडी, पुणे एखतपूर-मुंजवडी, पुणे येथे सकल हिंदू समाज, भुलेश्वर उपखंड आयोजित विराट हिंदू संमेलनास मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी उपस्थित राहून हिंदू बांधवांना संबोधित करण्याची संधी लाभली. आपल्या पवित्र हिंदू धर्माच्या एकतेसाठी सर्वांनी संघटित होणं गरजेचं…