पालकमंत्री नितेश राणे यांचा शब्द खरा; ग्रामीण शिक्षणाला नवे बळ

*पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. सिंधुदुर्ग सह कोकण अशा ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांना जाचक ठरणारा पटसंख्येचा निकष बदलणारा क्रांतिकारी निर्णय सिंधुदुर्ग चे पालकमंत्री व राज्याचे मत्स्य बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या ठाम भूमिकेमुळे शालेय शिक्षण…








