मच्छीमारांच्या प्रश्नांसाठी राणे कुटुंबाचा दिल्ली दरबारात जोरदार पाठपुरावा!; केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांची सकारात्मक भूमिका!

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या ज्वलंत प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारकडे निर्णायक पाठपुरावा सुरू झाला आहे. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांची नवी दिल्लीतील कर्तव्य भवन येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी खासदार नारायण…








