
🥥 कोकणच्या परंपरेसाठी ऐतिहासिक पाऊल; अतुल काळसेकरांचा मोठा पाठपुरावा!
मालवण : महाराष्ट्राच्या समृद्ध कोकण किनारपट्टीवर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आणि नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर खेळल्या जाणाऱ्या ‘नारळ लढवणे’ या ऐतिहासिक व पारंपरिक खेळाला राज्य शासनाकडून ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ म्हणून अधिकृत मान्यता मिळण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मालवण नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक…








