बंदर विकासाला नवा वेग; मंत्रालयात पालकमंत्री नितेश राणेंची महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक संपन्न!

महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य सागरी आणि जलवाहतूक केंद्र बनविण्याच्या दृष्टीने, मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थित महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत करण्यात आलेल्या ५६ हजार १७ कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली.…








