उन्हाळ्याचा कहर: जुन्नर तालुक्यात पाणीटंचाईची झळ तीव्र

नारायणगावः यंदाचा उन्हाळा अत्यंत तप्त असल्यामुळे जुन्नर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर बनू लागली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील 12 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले असून, आणखी 8 गावांना टँकर सुरू करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती…








