
नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेत बदल…
नव्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया प्रस्तावित असताना सीबीएसई मंडळाने शाळांना गेल्या वर्षी काढलेल्या परिपत्रकाबाबत आठवण केली आहे. शाळांच्या प्रत्येक वर्गात ४० पेक्षा जास्त विद्यार्थी असता कामा नयेत, असे या परिपत्रकात म्हटले होते. त्यामुळे शाळांनी प्रवेश देताना ही मर्यादा लक्षात घ्यावी,…








