
कोकण किनारपट्टीवर सुरक्षा कवच; मंत्री नितेश राणेंच्या कडक सूचना
सागरी किनारपट्टी सुरक्षेच्या अनुषंगाने आज मंत्रालयातील दालनात बैठक घेऊन मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी सविस्तर आढावा घेतला. सागरी किनारपट्टीवरील संभाव्य धोके रोखण्यासाठी सागरी सुरक्षा अधिक सक्षम व सतर्क असणे अत्यंत आवश्यक आहे. मुंबई किनारपट्टीप्रमाणेच रत्नागिरी व…








