पालिकेचा मोठा निर्णय ; एप्रिल पासून दर सोमवारी या भागात पाणीपुरवठा राहणार बंद…

रत्नागिरी उन्हाळी मोसमाला सुरुवात झाली असून यावेळी ऐन उन्हाळ्यात रत्नागिरीकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. रत्नागिरी शहरात येतक्या एप्रिलपासून दर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. रत्नागिरी शहराला केला जाणारा पाणीपुरवठा २४ मार्चपासून दर सोमवारी देखभाल आणि…






