कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वे प्रवासादरम्यान निर्माण होणाऱ्या अडचणींना आता पूर्णविराम !

माणगाव : दि.२३ कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वे प्रवासादरम्यान माणगाव (Mangaon) रेल्वे स्थानकात थांबा नसल्याने अनेक गैरसोयींचा, अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता या अडचणींना पुर्णविराम मिळाला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मुंबई येथील…






