देवगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्पाची गरज – खा. नारायण राणेंचे स्पष्ट वक्तव्य ; जामसंडे येथे भाजप कार्यालयाला सदिच्छा भेट

देवगड : जिल्हयात रोजगार निर्मितीसाठी अणुऊर्जा प्रकल्प झालाच पाहिजे. प्रत्येक प्रकल्पाला विरोध करून जिल्ह्याचा विकास होणार कसा? अणुऊर्जा प्रकल्प रोजगाराभिमुख असून हा प्रकल्प होणे काळाची गरज आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करू नये, अशी स्पष्ट भूमिका माजी मुख्यमंत्री तथा खासदार…








