राज्यात थंडी वाढली, मुंबईतही नागरिकांना हुडहुडी? हवामान विभागाचा असा आहे अंदाज

मुंबई: राज्यभरात थंडीचा कडाका वाढला असून अनेक ठिकाणी तापमान १० अंशांच्या खाली घसरलं आहे. राजधानी मुंबईतही किमान तापमान १७.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं असून पावसाळा संपताच थंडीची सुरुवात झाल्यामुळे नागरिकांना याचा अधिक त्रास जाणवत आहे. जळगावमध्ये सर्वांत कमी ७.१ अंश…






