
केंद्राने तातडीने पर्यावरण दाखले दिल्यास बंदरांचा विकास शक्य; मंत्री नितेश राणे…
ब्युरो न्यूज कोकणशाही सागरमाला उपक्रमाचा ३५० कोटी निधी वेळेत मिळावा महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीवरील उभारण्यात येणाऱ्या व अस्तित्वात असलेल्या बंदर प्रकल्पांना केंद्र शासनाकडून पर्यावरण दाखले योग्यवेळी मिळाल्यास कामांना गती येणार आहे. तसेच सागर माला उपक्रमांतर्गत मिळणारा ३५० कोटी निधी वेळेत मिळाल्यास…




